divya marathi

News Articles

जलसंशोधनाचा जागर, godavariaarti.org वेबसाईटच्या माध्यमातून

divya marathi https://epaper.bhaskarassets.com/divyamarathi/epaperimages/10022022/9Nasik%20City-pg-2-0_767d497d-ffe9-4f62-a14a-2eb537cadf46-large.jpg जलसंशोधनाचा जागर, वेबसाईटच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी गाणार गोदावरी आरती – दिव्य मराठी

पं भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त www.samaysangit.app या वेबसाईटचे प्रसारण सुरु

संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला. पंडितजींनी आयुष्यभर अविरत घेतलेला संगीतसेवेचा वसा संगणकयुगातही अव्याहत सुरु रहावा यासाठी पंडितजींच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त खांडबहाले.कॉम या भारतीय-राजभाषा-डिजिटल शब्दकोशांचे… read more »

डेटा-सायन्सचे नवीन क्षेत्र

विकसित देशांमध्ये नागरिक त्यांच्या एक-एक सेकंदाचे नियोजन करू शकतात. त्यांना ते सहज शक्य आहे. त्याचे कारण म्हणजे ‘ओपन-डेटा-इनिशिएटिव्ह’. विकसित देशांमध्ये नागरिक त्यांच्या एक-एक सेकंदाचे नियोजन करू शकतात. त्यांना ते सहज शक्य आहे. कारण यंत्रणेने तसेच तेथील नागरिकांच्या उत्स्फूर्त योगदानातून, त्यांना सभोवतालच्या घडामोडींची तसेच मूलभूत सोयी-सुविधांची इत्थंभूत माहिती उपलब्ध केलेली असते. त्याचे कारण म्हणजे ‘ओपन-डेटा-इनिशिएटिव्ह’. आज नळाला… read more »

भौतिक वस्तूंचाही आपापसात सुसंवाद

वॉल्ट डिस्नेचा ‘टॉय स्टोरी’ किंवा ‘कार्स’ नावाचा सिनेमा आठवतो का? ज्यात खेळणी आणि गाड्या एकमेकांशी बोलतात. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे असंच काहीसं प्रत्यक्षात आहे, तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे शक्य झालंय. वॉल्ट डिस्ने कंपनी निर्मित ‘टॉय स्टोरी’ किंवा ‘कार्स’ नावाचा सिनेमा आठवतो का? ज्यात खेळणी आणि गाड्या एकमेकांशी बोलतात. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे असंच काहीसं प्रत्यक्षात आहे,… read more »

गरज आहे स्मार्ट हेल्थकेअरची…

वाढती जागतिक लोकसंख्या आणि आरोग्य क्षेत्रातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता येणाऱ्या काळात स्मार्ट हेल्थकेअरला आता अनन्यसाधारण महत्व असणार आहे. बिग-डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज व नागरिकांकडून वाढत असलेला एकूणच तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हा आरोग्यविषयक कंपन्या व सरकारे यांच्यासाठी अनुकूल ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात ४.३ दशलक्ष तर एकट्या भारतात सहा लक्ष डॉक्टरांची कमतरता आहे वाढती… read more »

स्मार्ट शिक्षण… स्मार्ट सिटीझन्स

स्मार्ट शिक्षणातूनच भविष्यातील स्मार्ट सिटीझन्स निर्माण होतील. त्यासाठी आरंभापासूनच स्मार्ट शिक्षणविषयक धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने स्मार्ट शिक्षणव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्यास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आकर्षित होतील. अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. वाढत्या शहरीकरणामुळे होणारे मानवी स्थलांतर, भौगोलिक व भाषिक वैविध्य, कमकुवत पायाभूत संरचना, कुशल मनुष्यबळाचा अभाव आदी लक्षात घेता भविष्यात स्मार्ट शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक… read more »

मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा

इंटरनेट ऑफ थिंग्जच्या प्रभावामुळे २०२० अखेरपर्यंत साधारणतः ३ हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. एका बाजूला वाढते शहरीकरण, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट, प्रदूषण, इमारती व वाहनांची भाऊगर्दी अशा समस्या क्लेशदायक ठरत आहेत. यावर निश्चित उत्तर म्हणजे तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तन. जीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे आणि आपल्याकडेही कसा केला जाऊ… read more »

‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित

संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ ‘संस्कृती भारती’ हा जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटरनेट- रेडिओ जागतिक संस्कृतदिनी अॉनलाइन प्रसारित करण्यात आला. भाषा शब्दकोषांचे संशोधक नाशिकचे भूमिपुत्र सुनील खांडबहाले यांच्या खांडबहाले डॉटकॉमने त्याची निर्मिती केली आहे. हा कम्युनिटी रेडिओ असल्याने आगामी काळात तज्ञांच्या सहाय्याने त्यावर संवादात्मक कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे.   ‘श्रवण’ हे भाषा शिकण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम… read more »

Itemised billing technology is the path forward to sustainable living

कोणत्या नळातून सर्वाधिक पाणी वापरलं जातय ते कळेल तंत्रज्ञानामुळे. originally published at : http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages/26012019/MH-T855861-large.jpg

भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तसंचार पर्वात वावरताना ‘डेटा-सुरक्षा’ यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु कुंपणानेच शेत खाल्ले तर तक्रार करायची कुणाकडे? फेसबुकबाबतचे अॅनालिटिका आणि त्याआधीचे काही घोटाळे हेच दर्शवतात. त्यातूनही मार्ग काढत भारतीयांच्या गरजा ओळखून लोकाभिमुख नवप्रवर्तनासह स्वत:च्या सोशल मीडिया निर्मितीची संधी यानिमित्ताने आपल्याला चालून आली आहे. तथापि, आभासी जगात व्यक्तिगत पातळीवर आपण किती व कसे सामाजिक… read more »

Sidebar