Articles

इक दिन बिक जाएगा, माटी के मोल जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल, रतन टाटांच्या प्रेमळ स्मृती – सुनील खांडबहाले

आजही मला स्पष्ट आठवतं. ७ ऑक्टोबर २०१५, बोस्टनची ती सुंदर सकाळ, आठ-साडे आठची वेळ. चांगलीच थंडी पडलेली होती. त्यामुळे एकावर एक तीन-चार कपडे मी अंगावर घातलेले होते. ई-५२ क्रमांकाच्या एम.आय.टी. स्लोन स्कुल इमारतीकडे नियमित वर्गासाठी मी लगबगीने चाललो होतो. वातावरणात धुकं होतं. तितक्यात ई-१५ क्रमांकाच्या एम.आय.टी. मिडिया लॅब इमारतीच्या मार्गावर रतन टाटांसारखी एक व्यक्ती सूट… read more »

पिण्यायोग्य पाणी दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान

सूर्यकिरणांच्या प्रखरतेमुळे पाण्याचे सर्वाधिक बाष्पीभवन होऊन पाणी साठा कमी होतो. त्याचबरोबर वातावरणातील धूळ, झाडांची पानें, वाऱ्या-वावधानामुळे आलेला उडत कचरा, पशु-पक्षी पडणे यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु पिण्यायोग्य पाणी दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान राणी अहिल्याबाई होळकरांनी प्रचलित केले. मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कसारा घाट (Kasara Ghat) लागतो. या घाटाचे… read more »

गोदावरी : ब्रह्मगिरीची ब्रह्मवादिनी ! – लक्ष्मीकांत जोशी

दृष्ट्वा गोदा शतं पापम्।स्पृष्ट्वा जन्मशतत्रयम्।स्नात्वा जन्मसहस्राणि।हन्ति गोदा कलौ युगे।इ जिच्या केवळ दर्शनाने शंभर पाप, स्पर्शाने तिनशे पाप आणि स्नानाने कलियुगातली सहस्र पाप नाहीशी होतात !!!!आज गंगेसमान असलेल्या गोदावरी नदीचा जन्मदिवस! माघ शुद्ध दशमीला त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरीतून गोदावरीचा उगम झाला. गौतम ऋषींकडून झालेल्या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गाैतम ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली आणि भगवान त्र्यंबकेश्वरांनी गौतम ऋषींना… read more »

गोदावरी तीर्थजल कमी झाल्यावर दर्शन होते ८०० वर्षांपूर्वीच्या गौतम ऋषीं मूर्तीचे – देवांग जानी, अध्यक्ष गोदाप्रेमी सेवा समिती

तपोबलाद्वारे श्री #गोदावरी नदीला भूतलावर आणणारे गौतम ऋषींची रामकुंडातील पुरातन मूर्ती दुर्लक्षित आहे. नहेमी पाण्यात असल्यामुळे मूर्तीची झीज झालेली असून मूर्तीला वज्रलेपनाची नितांत आवश्यकता आहे. त्याकरिता पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन गौतम ऋषींच्या मूर्तीचे जतन संवर्धन करावे. – गोदावरी तीर्थजल कमी झाल्यावर दर्शन होते ८०० वर्षांपूर्वीच्या गौतम ऋषीं मूर्तीचे – देवांग जानी, अध्यक्ष गोदाप्रेमी सेवा समिती

आपली मातृभाषा ही आपली ओळख आहे.

राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचं  संवर्धन व्हावं या हेतूनं  दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामंडळं, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी आणि व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, यांनी मराठी भाषा संवर्धन… read more »

आंतरजालावर मायमराठीचाच अधिक बोलबाला

मराठी दिन विशेष:- आंतरजालावर मायमराठीचाच अधिक बोलबाला – सुनील खांडबहाले काळानुरूप सर्वंच गोष्टी बदलतात, मग त्याला भाषा अपवाद कशी असू शकेल? किंबहुना स्थलकालपरत्वे बदल करणे हेच अस्तित्वाचे द्योतक असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध होते. सुदैवाने आपली मायमराठी भाषा खूपच श्रीमंत आणि समृद्ध आहे. याचे कारणच तिच्या सहिष्णुतेत आहे. सर्व भाषा-संस्कृतींना ती आपलंसं करते. मराठी भाषेचे विशेष म्हणजे,… read more »

Sidebar