आपली मातृभाषा ही आपली ओळख आहे.
राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचं संवर्धन व्हावं या हेतूनं दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामंडळं, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी आणि व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, यांनी मराठी भाषा संवर्धन… read more »

