एआय (AI) च्या युगात अध्यात्म का गरजेचं आहे — वारकरी गोलमेज परिषदेतील माझे अनुभव
श्रीक्षेत्र आळंदीच्या पुण्यभूमीवर, एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या भव्य परिसरात मी गेलो, तेव्हा फक्त एका परिषदेत प्रवेश करत नव्हतो — तर भारताच्या शाश्वत परंपरेचा आणि आजच्या अस्थिर वर्तमानाचा संगम अनुभवायला निघालो होतो. “महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद” — नाव जरी परिषदेचं असलं तरी हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर एका विचारचळवळीचा प्रारंभ होता. १९-२० जुलै २०२५ ला झालेल्या… read more »

